
VeshiBaher
वेशीबाहेर
आज गावागाड्यात राहणाऱ्या दलितांच्या दुःखापेक्षाही गाव कुसाच्या बाहेर राहणाऱ्या भटक्या विमुक्त समाजाच दुःख खूप वेगळ आहे. दुःखाला, दारिद्र्याला कधी जात ...

AJAY YODHA
' आम्ही कान्होजी आंग्रे. सरखेल कान्होजी आंग्रे.या कोकण प्रदेशाचे स्वामी,कोकण किनारपट्टीचे आम्ही सर्वाधिकारी. अलिबागपासून श्रावणकोरपर्यंत पसरलेल्या पश्चिम किनारपट्टीचे अनभिषिक्त सम्राट.केवढा ...

द लॉस्ट बॅलन्स
'द लॉस्ट बॅलन्स' ही लाक्षणिक अर्थाने देखील ढळलेल्या तोलाची कहाणी आहे.अंतर्मुख करणारी,अस्वस्थ करणारी,सुन्न करणारी.
अर्थकारण हा विषय मराठी साहित्याने फारसा कधी ...
Sale
Vairan Sangharsh
वैराण संघर्ष
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर ऐकीव माहितीनुसार ढोबळ मत न बनवता चिकित्सक वृत्तीने प्रत्येक गोष्टीचा,व्यक्तीचा अभ्यास करणे.
मनाला न पटणारी गोष्टी ...

Tinsan Ani Iter tin Ekankika
तिनसान आणि इतर तीन मालवणी एकांकिका
विठ्ठल सावंत यांनी आत्तापर्यंत मराठी आणि मालवणी अशा २५ च्या वर एकांकिकांचे लेखन केले आहे.यापैकी ...

Ichha
इच्छा
आधुनिक जगातील न्यूरो स्कॅन कोडींग सिस्टीम ते समुद्रातील एक बेट, आदिवासी वस्तीच . आधुनिक जगापासून दूर दूर असलेला हा प्रदेश ...

RanFul
रानफुल
अत्यंत भावक अशा एका लेखिकेच्या मनाचे प्रतिबिंब या कथांमध्ये जसेच्या तसे पडलेले आहे.कुठेही फारशी अलंकारिकता किंवा काठींन्य न ठेवता त्यांनी ...

Suvas Ratranicha
सुवास रातराणीचा
'सुवास रातराणीचा' या डॉ.यशवंत सुरोशे लिखित कथासंग्रहातील निम्म्याहून अधिक कथा ह्या स्त्री आणि तिच्या जगण्यातील संघर्ष व्यक्त करणाऱ्या आहेत.यातील ...